पाणीप्रश्नावर आमदार अनिल पाटलांची अधिकाऱ्यांना तंबी दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; नागरिकांना आश्वासन नव्हे, प्रत्यक्ष पाणी देण्याचा इशारा.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील गेल्या २२ दिवसांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर आमदार अनिल पाटील यांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर...
