जळगाव जिल्ह्यातील ३४ आदिवासी गावांचा ‘धरती आबा अभियानात’ समावेश करण्याची संसदेत ठाम मागणी — खा. स्मिता वाघ..
जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या ३४ गावांना केंद्र सरकारच्या "धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानात" तातडीने सामावून घेऊन...
