दोन-चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा; जितेंद्र ठाकूरांचा इशारा टेंडरचा हव्यास, पाणीवाटपातील कथित भेदभाव आणि सोशल मीडियावरील दिखाव्यावर ठाकूरांचा घणाघात.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ३१ जुलै...
