अवकाळी पावसाने खरीप हंगाम उद्ध्वस्त – अमळनेरात सरसकट पंचनाम्याची मागणी; माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे आमदार अनिलदादा पाटील यांना निवेदन सादर..
आबिद शेख अमळनेर अमळनेर –केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने, शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०१४...
