उधवडा-उंबरगाव पुलावर पाणी धोक्याच्या पातळीवर; रेल्वे वाहतूक ठप्प, अमळनेर लायन्स क्लबकडून प्रवाशांना खिचडीचे वाटप.
अमळनेर/आबिद शेख अमळनेर : सुरत–मुंबई रेल्वे मार्गावरील उधवडा–उंबरगाव दरम्यान पुलावर पाण्याची पातळी धोक्याच्या वर गेल्याने रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील रेल्वे...
