केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंह चौहान १९ मार्चला अमळनेरात मंगळग्रह मंदिरातून राष्ट्रीय ‘भूमी सुपोषण’ जनजागरण अभियानाचा शुभारंभ..
आबिद शेख/अमळनेर अमळनेर : देशातील शेतीच्या जमिनीत कार्बन पातळी सातत्याने घटत असून त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. या...
