तांबापुरातील ती घटना नैसर्गिक नव्हे तर मानवनिर्मित आपत्ती- शासन, मनपा व न्हाई ने नुकसान भरपाई द्यावी मागणी..
जळगाव(प्रतिनिधि) जळगाव शहरात गुरुवारी झालेल्या अल्पशा पावसामुळे तांबापुरातील पाच गल्ल्यामधील सुमारे १२५ कुटुंबियांच्या घरात तीन ते चार फूट पाणी साचल्याने...
