धार्मिक

एरंडोल येथे महाशिवराञोत्सवानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रम..!

एरंडोल (प्रतिनिधि)येथे आठवडे बाजार परीसरात अंजनी नदीच्या काठावर महादेवाचे जुने मंदीर आहे. पांडव वनवासात असतांना ते या महादेवाची पूजा-अर्चा करीत...

रावेर येथे संत सेवालाल महाराज यांची जयंती नीमीत्त मिरवणूक…
फाग लेंगी नृत्य व बंजारा पोषक मिरवणुकीत आकर्षण…

रावेर (शेख शरीफ)बंजारा समाजाचे आराध्य संत सेवालाल यांची 284वी जयंती निमित्त निमित्त बंजारा सेना व सेवा उत्सव समिती तर्फे भव्य...

संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन…

अमळनेर(प्रतिनिधी)शिवजन्मोत्सव २०२३ निमित्ताने अमळनेर येथील संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…! येथील राजमुद्रा...

एरंडोल येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात संपन्न.

एरंडोल (प्रतिनिधि ) एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२५ वी जयंती उत्साहात संपन्न झाली. रमाई महिला...

एमआयडीसी पोलिसांची व मस्जिद विश्वस्तांची स्नेह सभा…

जळगाव (प्रतिनिधि) एम आय डी सी पो स्टेशन ला हजर झालेले पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मेहरुण परिसरातील १० मशिदीचे...

मंगळ देवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकात दिसले प्रामाणिकपणाचे दर्शन हरविलेली मौल्यवान वस्तूची पर्स केली परत..

अमळनेर(प्रतिनिधि) येथील श्री मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाची मौल्यवान वस्तू असलेली पर्स जळगाव येथील भाविकाला सापडली. मनात कोणतेही लालसा...

राजमाता जिजाऊ महिला मंडळ, जिजाऊ बिर्गेड चा आगळा वेगळा कार्यक्रम….

एरंडोल ( प्रतिनिधि ) एरंडोल मकरसंक्रांत म्हणजे तीळगुळ-हळदीकुंकू आदी कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी एक पर्वणीच… साचेबध्द, ठरलेले कार्यक्रम परंतू या सर्व...

मंगल बालसंस्कार केंद्राचा संत श्री सखाराम महाराज यांच्या हस्ते शुभारंभ–

अमळनेर (प्रतिनिधि) येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील श्री सद्गुरू संत सखाराम महाराज वेदपाठशाळेत सरस्वती वंदना...

धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक करवाई करा; मुस्लिम बांधवांचे आंदोलन—

जळगाव. (प्रतिनिधि) इस्लामचे अंतिम प्रेषितांचा अवमान करून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सुन्नी जामा मश्जिद संघटनेच्या...

**विचारांचे संतुलन बिघडल्याने मन आणि बुद्धीचा अपघात होऊन रस्त्यावर वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून चालकाने मन शांत ठेवावे – ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी —–

एरंडोल(प्रतिनिधि) चालकाने आपलं मन नेहमी शांत ठेवावे आपले विचार सात्विक आणि नेहमीच सकारात्मक ठेवावे नदीच्या पाण्याला ज्या पद्धतीने बंधारा बांधतात...

You may have missed