डॉ.संग्राम पाटील रसिक व श्रोत्यांशी “काय करू आता धरूनिया भीड” या विषयावर संवाद साधणार..
अमळनेर/प्रतिनिधि अमळनेर येथील १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या भूमीचे वैचारिक पेरणीने भूमिपूजन करण्यासाठी इंग्लंडस्थित...
