राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे..
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार..
अमळनेर /प्रतिनिधि राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील...
