महागाई पासून दिलासा देण्यासाठी भारत तांदूळ केंद्राचे आज अमळनेर शहरात होणार उद्घाटन. -सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने खरेदी करता येणार तांदू -कार्यक्रमाला उपस्थितीचे लक्ष्मी फूड प्रोसेसर्सतर्फे आवाहन
अमळनेर/प्रतिनिधी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी भारत तांदुळ सुरू केला. आता सर्वसामान्यांना २९ रुपये किलो दराने तांदूळ खरेदी करता...
