खांन्देश

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठराव.

अमळनेर/प्रतिनिधी 1) गेल्या वर्षात ज्या मान्यवर व्यक्तींचे दु:खद निधन झाले त्यांच्या श्रद्धांजलीचा ठराव हे 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य...

साने गुरुजी, बहिणाबाई चौधरी यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासह 10 ठराव मंजूर.        -खान्देशाला साहित्याचा मोठा वारसा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.                                              -97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले.

लोकशाही आणि संविधान वाचविण्याची शेवटची संधी.. -लोकशाहीची लढाई आपण नक्कीच जिंकू.. सुप्रसिद्ध वक्ते निरंजन टकले

अमळनेर/प्रतिनिधी लोकशाही आणि संविधान वाचविण्याची शेवटची संधी आहे. लोकशाही, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, बंधुता टिकविण्यासाठी आपल्यालाच प्राणपणाने लढावे लागेल. लोकशाहीची लढाई आपण...

नागरिकांना सर्वांगीण प्रोत्साहन देणारे शिबीर, खिदमते-ए-खल्क चे सर्वोत्तम प्रयास.

जळगाव/प्रतिनिधी. शहरातील तांबपुर भागात नागरिकांना आधार कार्ड, मतदान कार्ड व इतर कागदपत्रे अपडेट करण्यात अडचणी येत होत्या. जनतेचा हा प्रश्न...

बोलीभाषांचे संवर्धन होणे गरजेचे खान्देशी बोलीभाषा परिसंवादात सूर..

अमळनेर/प्रतिनिधी. बोली भाषांना प्राचीन इतिहास आहे. अनेक बोलीभाषा काळाच्या ओघात लुप्त होत गेल्या. आपल्याला आपली प्राचीन संस्कृती जपायची असल्यास सर्वप्रथम...

विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध मान्यवर लेखक कवींच्या साहित्य कृतींचे प्रकाशन..

अमळनेर/प्रतिनिधी. अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव मुलाटे ,वर्धा येथील संमेलनाध्यक्ष चंद्रकांत वानखेडे, उद्घाटक रहमान अब्बास धामस्कर...

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे विचार यात्रेचे संविधान व विविध धर्म ग्रंथ पालखीत ठेवून मान्यवरांनी उचलून धरत उद्घाटन उत्साहात संपन्न..

अमळनेर /प्रतिनिधी. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरवात अत्यंत जल्लोषपूर्ण व ऊर्जामुळे अशा सांस्कृतिक विचार यात्रेने हजारो नागरिकांसह शेकडो जिजाऊ सावित्रीच्या...

राजकीय क्षेत्रातील मंडळींनी साहित्य क्षेत्रात आले पाहिजे..
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे विचार..

अमळनेर /प्रतिनिधि राजकीय मंडळींना साहित्याचा अजिबात गंध नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. राजकारणात राहून साहित्य लेखनही करता येते. राजकीय क्षेत्रातील...

वाचन संस्कृती टिकली पाहिजे आजची गरज-अजित पवार

अमळनेर/प्रतिनिधि पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर अलीकडे डिजिटल क्रांतीमुळे वाचन संस्कृती बदलली आहे. मात्र वाचन संस्कृती टिकली पाहिजे. कारण...

डॉ.वासुदेव मुलाटे यांचे आगमन होताच महिला ढोल पथकाने ढोल ताशांच्या गजरात महामानवाच्या जयघोषात अभिनव पद्धतीने जंगी स्वागत केले.

अमळनेर /प्रतिनिधि १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.वासुदेव मुलाटे यांचे अमळनेर मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीच्या प्रवेशद्वारावर...

You may have missed