खांन्देश

निपाणे दुध डेअरीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय…

. एरंडोल(प्रतिनिधि) निपाणे येथील सुभाष को ऑफ दुध डेअरीची पंचवार्षिक निवडणूक दिनांक २२ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात शांतेतेत पार पडली. दुध...

नेताजी सुभाषचंद बोस यांची जयंती साजरी..

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग सेंटर मध्ये प्रवीण मेन्स पार्लर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात...

विखरण चोरटक्की रिंगणगाव पाळधी मार्गे जळगावला बस गाड्या सोडण्याची मागणी.

एरंडोल (प्रतिनिधि) -जवळपास सहा वर्षांपासून विखरण ,चोरटक्की , रिंगणगाव या रस्त्याला अच्छे दिन आल्यामुळे एरंडोल येथून चार चाकी व दुचाकी...

पिंपळकोठे प्रचा ३६ तासापासून काळोखात..‌

एरंडोल(प्रतिनिधि) तालुक्यातील रिंगणगाव नजीक असलेल्या पिंपळकोठा प्रचा या गावात वीजपुरवठा अभावी गेल्या तीन दिवसापासून अंधार आहे .या गावाची लोकसंख्या जवळपास...

एरंडोलला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती विविध समाजपयोगी उपक्रमाद्वारे उत्साहात साजरी…

एरंडोल (कुंदन सिंह ठाकुर) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध समाजपयोगी उपक्रमांद्वारे साजरी...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जोड व्यवसायाची कास धरा… महिला मेळाव्यात पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे आवाहन..

अमळनेर(प्रतिनिधि) शेतीसाठी लागणार खर्च वाढला परंतु उत्पन्न कमी झाले. त्यामुळे शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी शेतीसोबतच...

एरंडोल ते ताडे रस्त्याची दुर्दशा कधी संपणार…..

एरंडोल (प्रतिनिधि) येथून उत्राण रस्ता ताड्या पर्यंत सुमारे १४ किलोमीटर अंतराचा असून ठीक ठिकाणी रस्त्यावर खड्डे अशी दैनावस्था राहिली नसून...

अमळनेर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद लांबोळे यांनी “हटविल्या प्रभाग.क्र १७ येथील रामेश्वर नगरमधील धोकेदायक विजतारा”…

अमळनेर : गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर वाजंत्रीच्या तालावर एकमेकांच्या खांद्यावर बसून नाचणाऱ्या १२ वर्षीय बालकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झालेला...

जेसीबी बोरोलो अपघात 5 जखमी..

अमळनेर (प्रतिनिधि)पारोळा रोडवरील रत्नपिंप्रीजवळ जेसीबीचा एक्सल तुटल्याने वाहनात बसलेले हेमराज जाधव, रुक्माबाई जाधव, तनु जाधव, काजल जाधव, किशोर जाधव, सर्व...

**विचारांचे संतुलन बिघडल्याने मन आणि बुद्धीचा अपघात होऊन रस्त्यावर वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून चालकाने मन शांत ठेवावे – ब्रह्मकुमारी पुष्पा दिदी —–

एरंडोल(प्रतिनिधि) चालकाने आपलं मन नेहमी शांत ठेवावे आपले विचार सात्विक आणि नेहमीच सकारात्मक ठेवावे नदीच्या पाण्याला ज्या पद्धतीने बंधारा बांधतात...

You may have missed