त्या ५९ बालक प्रकरणी एसआयटी अथवा सीआयडी मार्फत चौकशीची मागणी..
— मुलांना प्रत्येकी २ तर मौलाना यांना प्रत्येकी ५ लाख रु नुकसान भरपाई द्यावी..
— जिल्ह्यातील विविध संघटना एकटवल्या..
जळगाव (प्रतिनिधि) ३० मे रोजी भुसावळ व मनमाड येथे एकाच रेल्वेतून ५९ बालकांना आरपीएफ पोलिसांनी उतरवून त्यांच्यासोबत असलेल्या ५ मौलानाविरुद्ध...
