गांधली येथील दहा बालकांना विषबाधा, उपचारा साठी ग्रामीण रुग्णालयात दाखल, -मंत्री अनिल पाटील यांनी तातडीने उपचार करण्याचा केल्या सूचना.
अमळनेर( प्रतिनिधि)तालुक्यातील गांधली येथील दहा बालकानी एरंडी सदृश्य बिया खाल्याने त्यांना विषबाधा झाली आहे. मुलांना संडास आणि उलट्यांचा त्रास होत...
