24 Prime News Team

चाळीसगाव येथील तहज़ीब उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा संपन्न..

आबिद शेख/अमळनेर – तहज़ीब उर्दू प्रायमरी स्कूल, चाळीसगाव येथे आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कादरिया एज्युकेशनल...

अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण जाहीर

आबिद शेख/अमळनेर. मा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया आज नगरपरिषद कार्यालय, अमळनेर...

नॅशनल हायस्कूलमध्ये आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

24 प्राईम न्यूज 30 Jan 2025. आज नॅशनल हायस्कूलमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष श्री. गुलाम...

पातोंडा येथे विजय मोरे यांचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने लंपास केला.

आबिद शेख/अमळनेर पातोंडा गावात दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने विजय मोरे यांना फोन लावण्याच्या बहाण्याने गाठून त्यांचा मोबाईल लंपास केल्याची घटना...

विजय शॉपी जवळ लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया.                                                 -नागरिकांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली

आबिद शेख/अमळनेर अमळनेर विजय शॉपीजवळ पाण्याच्या पाईप मधुन लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे....

चोपडा रोडवर शिक्षकाला लुटले! चोरट्यांनी मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल लंपास

आबिद शेख/अमळनेर चोपडा रोडवरील नानागीर गोसावी यांच्या शेताजवळ एका शिक्षकाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पातोंडा ते पारोळा अप-डाऊन करणाऱ्या...

अमळनेर पोलिसांचा लोकाभिमुख उपक्रम: तक्रार निवारण दिनात ११९ प्रकरणे निकाली..

आबिद शेख/अमळनेर. अमळनेर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्याच्या अनुषंगाने अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे तक्रार निवारण...

शालेय पाठ्यपुस्तकांमधील कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय रद्द..

24 प्राईम न्यूज 29 Jan 2025. राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची कोरी पाने जोडण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने...

बीट खाण्याचे फायदे जाणून घ्या.

आबिद शेख/अमळनेर. - बीट (Beetroot) खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. खाली बीट...

राज्यात वनशेतीला चालना देण्यासाठी दीर्घकालीन कर्ज धोरण लागू करावे. – माजी आमदार साहेबराव पाटील आणि पुष्पलता पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आबिद शेख/अमळनेर. राज्यातील वाढते तापमान, अनियमित पाऊस, गारपीट, पाणीटंचाई यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर, वनशेतीच्या...

You may have missed