जिल्ह्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियान राबविण्यात यावे- –जिल्हाधिकारी आयुष प्रसाद..
९ सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे नियोजन जळगाव(प्रतिनिधि)- जिल्ह्यात दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी अभियान राबविण्यात यावे. अशा सूचनाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद...
